पोस्ट्स

सप्टेंबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कोणत्या गोष्टी माणसाला एकदाच प्राप्त होतात ?

इमेज
मार्गदर्शिका:-    नव्या अध्याय च्या पहिल्याच लोकात संतही आपल्याला जन्माचे येणारा जीव हा त्याच्या कर्म बंधनात कसा अडकलेला असतो ती सांगतात. जीव आणि त्याच्या गत जन्मात काय आणि कोणती कर्मे केली आहेत . ह्याच्यावर त्यास या नव्या मानवी जन्मात विद्या धन सुख आरोग्य आणि किती वर्षाचे आयुष्यमान मिळणार ते ठरत असते या गोष्टी कर्मफल न्यायाने निश्चित होत असतात.    या जन्मात मनुष्य हा केवळ सत्संग संत साधू सद्गुरु यांच्या उपदेशाच्या आचरणानेच तरुण जाऊ शकतो चांगली संगत हीच त्यास तारक ठरत असते.                 कोणास किती आयुष्य मिळणार हे जरी कोणाच्या हातात नसले तरी जे मिळाले आहे त्याचा प्रत्यक्ष क्षण हा आत्मकल्याणासाठी सत्कार्यासाठी पुण्यसंगीयासाठी वापरून मनुष्य आपले कल्याण करून घेऊ शकतो नवे नवे ती त्यांनी करायलाच हवी कारण एकदा काम चुकीचा फास गळ्यात पडला की मग काही करता येत नाही.    संतांनी विदेश कामधेनुची यथार्थ अशी उपमा दिलेली आहे ज्याप्रमाणे कामधेनू ही आपल्या सर्व अपेक्षा ह्या पुऱ्या करते तेच कार्य मानवी जीवनात विद्या ...

जीवनातील महत्त्वाच्या तीन गोष्टी:-

इमेज
भावार्थ मार्गदर्शिका:-                          माणसाच्या  सुखी जीवनाच्या दृष्टीने या जगात तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाचे आहे त्या म्हणजे ,अन्न ,पाणी आणि त्याचे मधुर बोल उत्तम प्रकारचे मिळालेले अन्न, पाणी ही मनुष्याचे उदरभरण करण्यासाठी मोठी मदत करते .तर त्याची मधुर वाणी त्यास अनेक जीवाभावाचे मित्र बांधव आप्त जोडून देते. माणसाला लागणारे उत्तम आरोग्य धनसंपदा ,सुख ह्या त्याच्या पूर्व धर्मकर्माचे फल असते. तर याच्या उलट म्हणजेच जर त्याने उचित धर्माचरण केले नसेल तर त्याच दारिद्र्य, रोग, व्याधी यांचा सामना करावा लागतो.       माणसाला त्याच्या जीवनात मिळायला हव्यात अशा जर महत्त्वाच्या कोणत्या गोष्टी असतील, तर त्या म्हणजे घर ,स्त्री, भूमी, धर्म आणि चांगले मित्र याच्या प्राप्तीने त्याचे संसार जीवन हे सुखकारक होऊ शकते .बाबा, हो तुम्ही जर नीट विचार केला तर तुमच्या हे सुद्धा लक्षात येईल की, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला एकदा ती वेळ गेली तरी, दुसऱ्यांदा किंवा परत मिळू शकतात.     परंतु तुमचे श...

जगी सर्व सुखी असा कोण आहे ?

इमेज
नीतीशास्त्र ÷          कोणतेही कुळ किंवा माणूस हा कशा ना कशाच्या तरी रूपाने दोषी असतोच .ज्याच्या अंगी एकही दोष नाही अशी व्यक्ती भेटणे हे फार दुर्लभ आहे. तसेच ह्या जगात नेहमी सुखी आहे अशी व्यक्ती सुद्धा कुठेही शोधून सापडत नाही.  जगी सर्व सुखी असा कोण आहे?     ॓   विचारी मना तूच शोधूनी पाहे ॔॔......       माणसाच्या आचार विचार आणि कृती ह्यावरून त्यांच्या ज्ञानाची वैचारिक उंचीची कल्पना येते. लोकांनी आपले वैवाहिक संबंध जोडत असताना चांगल्या आचार विचाराच्या कुळाचा नेहमी विचार करणे हे कौटुंबिक आणि सामाजिक हिताचे ठरत असते. राजकारणाची फार जवळचा संबंध असल्याने आणि ते मार्गदर्शक असल्याने त्यांनी राजकारणातील एक फार मोठी खेळी इथे सहजतेने सांगितले आहे .आपण आपल्या शत्रूस गाफील ठेवावे किंवा त्यास अशा कोणत्यातरी छंद ,व्यसन ह्यात अडकवावे की आपल्याकडे पाहायला वेळही मिळणार नाही. आणि त्याचे तसे डोकेही चालणार नाही .मानवाला हे अत्यंत मोलाचा सल्ला देताना  सांगतात की दुर्त दूरदर्शी आणि जागरूक मानवाने आपल्या भोवती अशी विश्वासू माणसे न...

मानवी मनाची शांतता कशात ?

इमेज
  कोण्या एका व्यक्तीचे मनोगत-       पांढरा रंग म्हणजे शांतीचे प्रतीक .जसा रंग जसा रंग तशी त्याचे गुण आहेत .त्यावर कसलाही डाग सहन होत नाही तशीच आहे शांतता म्हणजे वातावरण शांतता म्हणजे मानवी मनाची सहनशीलता जर माणसाकडे शांतता असेल तो कोणत्याही संकटाला तोंड देऊ शकतो आपण आपल्या सभोवताली अनेक अशी व्यक्ती महत्त्व आहेत ती खूप शांत आहेत, आणि त्यांची प्रगती त्यांच्या सारखीच आहे ,त्यामुळे आपण आपल्या परिस्थितीचा आढावा घेऊन अनेक पुस्तकांचे वाचन करू मनाला शांतता लाभावी यासाठी प्रयत्न करावे. आपले मन खूप चंचल आहे त्यामुळे मनाला लगाम घालण्यासाठी  विचारांचे थोर मायाजाळ तयार करावे. गौतम बुद्ध सांगतात की मला सर्व काही घरात प्राप्त झाले असते. पण ते मला कळालच नाही म्हणून मी घर सोडून  गेलो. पहा मित्राहो त्यांच्या निरागस मूर्ती त्यांची प्रतिमा ही किती निरागस आहे. म्हणजे आपण अलीकडच्या काळात तर त्यांना पाहिलेले नाही .तरीपण त्यांच्या प्रतिमेचा आढावा घेऊन त्या काळचे ते किती शांत आणि निर्मळ मनाच्या असतील. सर्वांना ज्ञानाच्या गोष्टी सांगत तशीच अनेक संत होऊन गेले त्यांच्या चे...

भाग्यवंत व्यक्ती कोण,?

इमेज
     भोज्य भोजनशक्तीश्च  रतिशक्तीर्वरांगना ।          विभवो दानशक्तीश्च नाऽल्पस्य तपसःफलम् ।।         भावार्थ मार्गदर्शिका-    ज्यावेळी एखादी व्यक्ती हे काही तप करते. आपल्या पदरी पुण्य जोडते तेव्हाच अशा व्यक्तीला उत्तम प्रकारचे अन्नपदार्थ हे भोजनासाठी मिळतात .खाल्लेले अन्न पचविण्याचे ,ते अंगी लावण्याचे ,त्यास शक्ती मिळण्याचे भाग्य लाभते .अशा भाग्यवंतास सुंदर अशी पत्नी लाभते. तसेच तो तिचा उत्तम प्रकारे भोगही घेऊ शकतो. स्वतः सुखी होतो आणि तिलाही सुखी करतो .अशा व्यक्तीस जीवनात हवे असणारे धन जसे प्राप्त होते, त्याचप्रमाणे त्या धनाचा सदुपयोग करण्याची, तसेच धनदानाचे पुण्य पदरी जोडण्याची सुबुद्धीही त्यास प्राप्त होते. पण हे भाग्य त्यास त्याच्या गतजन्मीच्या काही सुकृताचे ,पुण्याईचे फलित आहे हे विसरून चालणार नाही.         त्यामुळे माझ्या मते वाचकाहो, आपण आपल्या मते सत्कर्मे करावीत, मुक्या जनावरांची कत्तल करू नये. प्राणिमात्रांवर दया दाखवावी.

खरे श्रीमंत कोण, ते पाहा ?

इमेज
मताधिक्य -                      ज्याच्या गत जन्माचे पुण्य ,त्याने केलेले सर्व सत्कर्मे आणि त्याचा दयाळुपणा आणि त्याचे विवेकी विचार हे सर्व गुण हे एका असाधारण मानवाकडे असतात.      तुमच्यामते पैसा असणे हे एक श्रीमंतपणाचे लक्षण असेल पण साधु ,थोर महापुरुष किंवा विवेकी विचारी माणुस त्यांच्या मते ज्याच्याकडे राहण्यायोग्य घर ,मुबलक पैसा ,पोटापुरती जमीन,अंगावरती परीधान करण्यासाठी योग्य तो पोषाख, इतरांप्रती त्याचा स्नेहभाव , घरामध्ये मी मुबलक धनधान्य , मनामध्ये पांडुरंग चे नामस्मरण,          वडीलधारी व्यक्तींचा आपल्या मनामध्ये सदभाव असणे हे एक श्रीमंत व्यक्तीची लक्षण, हल्लीच्या हल्लीच्या काळामध्ये आपण पाहतो इंस्टाग्राम वर अनेक प्रकारचे वडीलधाऱ्या व्यक्तींची चेष्टा मस्करी केली जाते अशा व्यक्तींना त्यांच्या म्हातारपणी किंवा उतारवयाला लागल्यावरती या सर्व गोष्टींची परतफेड कोणी ना कोणी करीत असतो त्यामुळे मित्रहो योग्य तो निर्णय आपल्या हाती आहे माझ्या प्रियजनाने श्रीमंत व्यक्तीचे लक्षण हे पैसा घमंड इतरांप्रत...

स्त्रियांचे हे गुण सांगतात त्यांचा पराक्रम आणि साहस

इमेज
स्त्रीणां व्दीगुण आहारो बुद्धीस्तासां  चतुर्गुणा ।      सहसा षड्गुणं चैव कामोऽष्टगुण उच्यते ।।      भावार्थ मार्गदर्शिका - स्त्री आणि पुरुष यांच्या क्षमतेचा अभ्यास व विचार करून चाणक्य असे प्रतिपादन करतात की स्त्री ही पुरुषापेक्षा दुप्पट भोजन करते तिची बुद्धीही पुरुष पेक्षा चौपट असते साहस स्वराक्रम शौर्य याबाबतही स्त्री पुरुष अपेक्षा कमी नाही तर ती पुरुषापेक्षा सहापट अधिक धाडसी आहे तशी ती कामवासणीच्या तुलनेत सुद्धा पुरुषांपेक्षा आठपट अधिक तीव्र कामनेची असते.     चाणक्याचे हे अवलोकन सध्याच्या काळात तर आपल्याला चांगलेच अनुभवास येत आहे .अबला नाही तर ती सबला आहे, हे स्त्रियांनी त्यांच्या अनेक क्षेत्रातील कामगिरीतून सिद्ध करून दाखवले आहे... उदाहरणार्थ-पी. टी. उषा ,राजमाता अहिल्यादेवी होळकर , अशा अनेक स्त्रिया आहेत.

चाणक्य काय म्हणाले ते नक्की पाहा...

इमेज
विषादप्यमृतं ग्राह्यममेध्यादपि कात्र्चनम् ।   नीचादप्युत्तमा विद्या स्त्री रत्न दुष्कुलादपि ।। भावार्थ मार्गदर्शिका -        गुरू चाणक्य असे सांगतात की.                      जर विषयात अमृत पडलेले असेल , अपवित्र जागी जर सुवर्ण पडले असेल तर त्याचा स्विकार करण्यात हरकत नाही.तसेच एखाद्या खालच्या जातीच्या व्यक्तीकडून चांगली विद्या कला ही शिकण्यास काहीच हरकत नाही. तसेच गुणवंत आहे पण केवळ खालच्या कुळातील आहे म्हणून अशा गुणवान स्त्रिरत्नाचा अव्हेर करू नये. या ठिकाणी त्यांना गुणाला ,विद्येला ,कलेला, सुवर्णाच्या मोलाला महत्त्व द्या...