पोस्ट्स

सोन्याला कधी सुगंध नसतो...

इमेज
  विस्तार:- @sinetarkamarathifilmproduction जी व्यक्ती हे संसार बंधनातून मुक्त हो ऊ इच्छिते, त्या व्यक्तीने आपल्या विषय आणि वासना ह्यांच्यावर ताबा मिळवायला हवा.  जे वाईट त्याचा प्रयत्नपूर्वक त्याग करायला हवा. दृष्ट प्रवृत्तीच्या लोकांच्या बोलण्यात कटुता असते, कारण आधी ती त्यांच्या मनात असते.  काही गोष्टींचा आपण बारकाईने विचार करायला हवा. जसे की सोन्याला कधी सुगंध नसतो. ऊसाला कधी फळ येत नाही, चंदनाच्या झाडाला फुले नसतात. जी व्यक्ती ज्ञानी, बुद्धिवान असेल, ती धनवान असेलच असे नाही.  अमृताचा लाभ माणसाच्या दृष्टीने फार मोलाचा असतो. हे अमृत त्याला पाणी ,अन्न, औषध ह्या रुपाने ही मिळत असते.आपल्या ज्ञानी गणितकार, खगोलशास्त्रचे अभ्यासक यांच्याबद्दल कौतुकोद्गार काढताना आचार्य म्हणतात कि, ही विद्वान मंडळी आकाशात गेली नाहीत.पण यांनी इथे खाली पृथ्वीवर बसून ग्रह, नक्षत्र,तारे, चंद्र, सूर्य यांच्या भ्रमणासंदर्भात मांडलेले अनुमाने, ग्रहांची दिलेली पूर्व माहिती या गोष्टी त्यांची बुद्धिमत्ता आणि कौशल्य ही सिद्ध करण्यास पुरेशा आहेत. आचार्य हे व्यक्तीने त्याच्या जीवनात कुठे, कशी आणि किती...

धन कशा प्रकारे. कमवावे ?

मार्गदर्शिका:-    धनाची अपक्षाही तर प्रत्येक व्यक्तीला ती धन स्थान पका संग्रहित करते, ती काही क्षण असते.  काही लोक वा मार्गाने धन कमवतात काही लोक समाजातील आपले मानांकन योग्य मार्गाने धन प्राप्त करतात तर त्याची प्रतिष्ठा अधिक मोलाची असते.  माणूस स्नानादिक कर्मे केल्याशिवाय काही खाऊ पिऊ नये असे काही लोकांचे मत आहे तरी योग्य व्यक्ती , वयोवृद्ध व्यक्ती या अतिरिक्त आहेत. त्यांनी रस दूध हे औषध फलहार हाना पूर्वी चालतो पण काही बिघडत नाही. ते दिव्याच्या आनंदात की दिवा लावला की तो शोक अंधार दूर करतो पण त्या दिव्याची जळवणारी ही काजळी आणि काळी धुर उत्पन्न करत असते.  बुध्दीवान व्यक्तीस धनदान हे सागराने ढगांना पाणी पुरवण्यासारखे आहे .खऱ्यांची वाफसील ढग जसे गोड्यांचे अमृत वर्षानुवर्षे विकास करतात तसे बुद्धीवान लोक त्यांचे धनाचा वापर इतरांचे कल्याण करतात.  स्नानाने क्षेत्रापासून शुद्धता प्राप्त करताना ते सांगतात की तेलाने मसाज केल्यावर स्मशानात लोकांवर शेवकर्म केल्यावर मनुष्य सचैल स्नान करत नाही तर तो शुद्ध होत नाही. लोकांना तुमच्या नावाचे नाव आहे ते म्हणजे जीवन हे पाणी खा...

मनुष्याचे आचरण कसे असावे ?

इमेज
  १)  मनुष्याचे आचरण कसे ? .   ​कारण आर्थिक अडी गाठी ना सापडले कारण सापडले प्रकारची दुःखी भोगावे पाने अशा तक्रारी त्या त्या गोष्टींची चारचौघी न करता आपली झाकली मूठ सव्वा राखावी कारण तुमच्यासाठी सहानुभूती नाघातकी हास्यास्पद करणारी अवतीभवती. असतांना.  आपला हात आखडता घेताना नुकसान सहन करावे लागेल असे काही व्यवहार हे वरवर न पाहता ते गुण घेतात माणसाने विद्या ,कला , गुण करताना संकोच साधून संपादन करू नये . शिकण्याची शक्ती परत मिळवू शकत नाही म्हणून जेव्हा ती कल्पना तेव्हा त्याला पुरेपूर फायदा घ्यावा विद्यार्थी शिकताना, अर्थातच ही गोष्ट आपण विद्येमध्ये करू शकतो, ही गोष्ट वाईट असू नये आणि मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ नये. शहाण्याने त्या मार्गात जाऊ नये.  तसेच ज्या व्यक्तीला बोलायचे असेल तर दोन व्यक्तीने दोन विप्रजन हे होम हवनादिक कार्यात बसले तर त्यांच्या संपर्कात तिसरे व्यक्तीने जाऊ नये आणि नांगर यांच्या ठिकाणी अंतरात कोणीतरी आले तर नांगराच्या फळांनी सुखापूर होऊ शकतो. अनावळे गाय ब्राह्मण अग्निबाण वृक्ष बालकांना जन्म देत नाही याची काळजी जर हीच क्रिया घडली तर त्यांना त्वरित ...

कोणाला समाजात मानाचे स्थान मिळते.

इमेज
  भावार्थ मार्गदर्शिका :-         जी व्यक्ती वेदशास्त्र ह्यांचा  अभ्यास करते.त्याचे वाचन ,मनन, चिंतन करते त्यास ज्ञानप्राप्ती होते.जी व्यक्ती ज्ञानी आहे , बुद्धीमान आहे ,अशा व्यक्तीस समाजात मानाचे स्थान मिळते. मनुष्याला प्राप्त होणारा हा नरजन्म  बहुभाग्याने लाभते असतो, म्हणुन त्याने त्याचा अधिकाधिक चांगल्या पुण्यदायी कार्यासाठी वापर करायला हवा .अभ्यासाने त्यास शुभ -अशुभ , योग्य -अयोग्य कार्य कोणते ह्याचे अचूक ज्ञान होते.       ज्याच्याजवळ धन आहे अशाच व्यक्तीच्या सहवासात त्याचे अतिष्ठ राहत असतात अशा माणसाशीच लोक मैत्री सख्य करतात.त्यास मान देतात. माणसाच्या जीवनातील वेळ ही एक अमूल्य अशी गोष्ट आहे तिचा सदुपयोग करायला हवा माणसाला त्याचा सोर्स स्वार्थ हा लोभी आणि आंधळा बनवितो जीजी गर्मी करत असतो त्या कर्माच्या बंधनात तो नकळत बांधला जात असतो कर्म हे जसे कोणाला चुकत नाही चुकवता येत नाही त्याचप्रमाणे त्या कर्माच्या भल्या वाईट फलप्राप्तीपासून जीवाची सुटका नसते त्या स्त्री कर्मफल हे भोगावेच लागते  .   संसारात स्त्रीच्या कर्माची फळे ...

कधिच गरीब होणार नाही ही व्यक्ती:-

इमेज
उद्योगे नाचती दारिद्र्य जपतो नास्ति पातकम् । मौने च कलहो नास्ति नास्ति जागरिते भयम्. ।। भावार्थ मार्गदर्शिका,:-    जी व्यक्ती उद्योगधंदा करणारी आहे. काम करणारी आहे . त्यांच्याकडे दारिद्रयता ,निर्धन याही राहातं नाही.कारण जिथे हात राबतात ,त्या राबणा-या हातांना लक्ष्मीचे वरदान मिळते .त्या व्यक्तीस पैसाअडका, धनसंपत्ती प्राप्त होते.जी व्यक्ती सतत ईश्वराच्या नामाचे स्मरण करणे , अशा व्यक्तीचे पाप नाहीसे होते.त्याच्या पदरी पुण्याचा लाभ होतो.    दोन व्यक्तीमध्ये वादविवाद,कलह , भांडणतंटा , गैरसमज हे केव्हा निर्माण होतात , तर ते संवादाने .जर मौन राखले , कोणी कोणाशी बोललेच नाही तर मग वादाचा , कलहाचा,भांडणाचा प्रश्न हा येईलच कसा ? तसेच सर्व पातळीवर जर एखादी व्यक्ती जागरूक असेल , दक्ष असेल, सतर्क असेल तर अशा व्यक्तीस कशाचेही भय राहातं नाही . कारण जो दक्ष आहे, साक्षी आहे, जागृत आहे त्याचे हातून कामात ,कर्तव्यात ,सेवेत चुका होत नाहित .तो निर्णयच होतो.

खरं सत्य पाहा.....

इमेज
भावार्थ:- आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीत तर गुरुचा मोठा महिमा सांगितलेला आहे सामान्य माणसाच्या जीवनातले गुरु कोण हे संत येथे सांगतात ते म्हणतात की श्री चा गुरु हा तिचा पतीच असतो सामान्य व्यक्तीचा गुरु हा त्याच्या दारी येणारा अतिथी असतो ब्राह्मण क्षेत्रीय आणि वैश्य यांचा गुरु हा अग्नी आहे ते त्या गुरुजच उपासना करतात चारीही वर्णांचा गुरु हा ब्राह्मण आहे.      ज्याप्रमाणे ख-या सोन्याची पारख आणि त्याची गुणवत्ता ही इतिहास अग्नीतून तावून सुलाखून काढून केली जाते त्याप्रमाणे उत्तम माणसाची परीक्षाही तो त्याच्यावर येणाऱ्या कठीण प्रसंगातून कसा दिराने प्रयत्नाने चिकाटीने सावधगिरीने चातुर यांनी बाहेर पडतो ह्या त्याच्या अंगातील गुणावरून केली जाते आणि त्याचे श्रेष्ठत्व ठरवीले जाते.     माणसाने नेहमी निर्भय असायला हवे ही निर्भहीता त्याला त्या अग्नीच्या अंगीच्या शक्ती सामर्थ्याने कार्य तत्परतेने हुशारीने गुणवत्ताशील कार्य करण्याची प्राप्त होतात संकटाला धीर आणि तोंड देणे ह्यातच खरा पुरुषार्थ आहे.  माणसाचा स्वभाव विविधतेचा विचार करत असताना संत आपले मत मांडतात की एक...

कोणत्या गोष्टी माणसाला एकदाच प्राप्त होतात ?

इमेज
मार्गदर्शिका:-    नव्या अध्याय च्या पहिल्याच लोकात संतही आपल्याला जन्माचे येणारा जीव हा त्याच्या कर्म बंधनात कसा अडकलेला असतो ती सांगतात. जीव आणि त्याच्या गत जन्मात काय आणि कोणती कर्मे केली आहेत . ह्याच्यावर त्यास या नव्या मानवी जन्मात विद्या धन सुख आरोग्य आणि किती वर्षाचे आयुष्यमान मिळणार ते ठरत असते या गोष्टी कर्मफल न्यायाने निश्चित होत असतात.    या जन्मात मनुष्य हा केवळ सत्संग संत साधू सद्गुरु यांच्या उपदेशाच्या आचरणानेच तरुण जाऊ शकतो चांगली संगत हीच त्यास तारक ठरत असते.                 कोणास किती आयुष्य मिळणार हे जरी कोणाच्या हातात नसले तरी जे मिळाले आहे त्याचा प्रत्यक्ष क्षण हा आत्मकल्याणासाठी सत्कार्यासाठी पुण्यसंगीयासाठी वापरून मनुष्य आपले कल्याण करून घेऊ शकतो नवे नवे ती त्यांनी करायलाच हवी कारण एकदा काम चुकीचा फास गळ्यात पडला की मग काही करता येत नाही.    संतांनी विदेश कामधेनुची यथार्थ अशी उपमा दिलेली आहे ज्याप्रमाणे कामधेनू ही आपल्या सर्व अपेक्षा ह्या पुऱ्या करते तेच कार्य मानवी जीवनात विद्या ...